**”भगवंताचा अवतार हे भक्तांचे रक्षण करण्यासाठीच!”**
श्रीमद्भागवत हा चित्तशुद्धीचा अमोघ उपाय आहे. या ग्रंथात भगवंताच्या विविध अवतारांचे विस्तृत विवेचन असून, भगवंत भक्तांचे रक्षण कसे करतात, हे समजावून सांगण्यात आले आहे. याच संदर्भात पूजनीय श्रीगुरु डॉ. जयवंत…
