August 2025

**”भगवंताचा अवतार हे भक्तांचे रक्षण करण्यासाठीच!”**

श्रीमद्भागवत हा चित्तशुद्धीचा अमोघ उपाय आहे. या ग्रंथात भगवंताच्या विविध अवतारांचे विस्तृत विवेचन असून, भगवंत भक्तांचे रक्षण कसे करतात, हे समजावून सांगण्यात आले आहे. याच संदर्भात पूजनीय श्रीगुरु डॉ. जयवंत…

छातीत जळजळ होतेय, मळमळ होतेय, पित्त चा त्रास होतोय .. मग हे वाचाच

नमस्कार!मी डॉ. क्षितीजा – सिंपल आयुर्वेद च्या या नवीन भागामध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आहे. आज आपण एक अत्यंत सामान्य पण त्रासदायक समस्या – ऍसिडिटी, हायपर ऍसिडिटी आणि ऍसिड रिफ्लक्स –…

तुम्ही पाणी योग्य प्रकारे पिताय ना..पाणी पिण्याची योग्य पद्धत नक्की वाचा..

नमस्कार!मी डॉक्टर क्षितिजा.“सिम्पल आयुर्वेद” च्या या नवीन भागामध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण बोलणार आहोत – पाणी पिण्याच्या योग्य पद्धतीबद्दल.पाणी हे जीवन आहे, पण ते योग्य वेळी, योग्य प्रमाणात…

शाळेतून घरी आल्यानंतर मुलांना विचारलेल्या  हे ३ प्रश्नच पालकांना सांगतील की आपल्या मुलांनी दिवसभर शाळेत काय केले ते …?

शाळेतून घरी आल्यानंतर मुलांना ३ प्रश्न नक्की विचारा. शाळेत ते नेमकं काय करतात परफेक्ट कळेल. मुलं शाळेत नक्की काय करतात हे जाणून घ्यायचं असेल तर पालकांनी मुलांना हे काही प्रश्न…

श्रीमंत व्हायचे आहे का ?  तर मग आचार्य चाणक्यांनी सांगीतल्या प्रमाणे हे कराच…

आचार्य चाणक्य.. आचार्य चाणक्य यांनी धन, ऐश्वर्य आणि यशाबद्दल काय सांगितले आहे ? आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या नीतीशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या पाळल्याने माणूस खूप धन, वैभव आणि…

संपूर्ण विश्वाचे मूळ परमसत्य कोण आहे ? : हभप श्री डॉ जयवंत महाराज बोधले

श्रीमद्भागवतातील प्रथमच श्लोक हा एक दिव्य मंगलाचरण आहे. या श्लोकात भगवान वेदव्यासांनी ज्या स्वरूपाचे ध्यान करावे, असे सूचित केले आहे, त्याचा आशय असा — “जे परमसत्यस्वरूप तत्त्व आहे, त्याचे आम्ही…

रक्षाबंधन म्हणजे नक्की काय ?

वेड्या बहिणीची वेडी ही माया… चंदनाचा टिळा, हाती रेशमी धागाश्रावणाची सर, आनंदाची बहरभावा-बहिनीच्या आनंदाचा हा सण.भारतीय पंचांगाप्रमाणे श्रावणात येणारी राखी पौर्णिमा ही नारळी पौर्णिमेच्या दिवशी किंवा पौर्णिमा लागोपाठ दोन दिवस…

तुम्ही कच्चा कांदा खात असाल तर हे नक्की वाचाच..

नमस्कार, मी डॉक्टर क्षितीजा आहे. डॉक्टर क्षितीजा सिंपल आयुर्वेदाच्या नवीन भागात आपले स्वागत आहे. आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध होणाऱ्या कांद्याला आयुर्वेदात पलंडू म्हणतात. ते केवळ अन्नाची चवच वाढवत नाही तर…

“श्रीमद्भागवत कथेतील मंगलाचरणाचे तत्त्वज्ञान”

श्रीमद्भागवत कथा ही केवळ नामसंकीर्तन नव्हे, तर त्यामध्ये चिंतन, मनन आणि तत्त्वज्ञानही दडलेले आहे. ही कथा श्रवण करताना, काही तात्त्विक तत्त्वांचे आचरण करणे अनिवार्य असते, असे मौलिक मार्गदर्शन पूजनीय श्रीगुरु…

मराठा आरक्षण अंतरावली ते मंबई असा असेल मार्ग..

अंतरवालीहून 27 ऑगस्टला सकाळी 10 वाजताआम्ही अंतरवाली निघणार आहे. पैठण मार्गेशेवगाव शेवगाव मार्गे पांढरी पूल पांढरीपुलावरून अहिल्यानगर दीप्ती निपती चौकातूनआळेफाटा आळेफ फाट्यावरून शिवनेरी गडावरतीआम्ही तिथं मुक्काम करणार आहे पहिला कारणआमच्या…

You Missed