2026

गुढी पाडवा : हिंदू धर्म, विज्ञान आणि प्रेरणादायी कथा सांगणारा भारतीय नववर्षाचा सण

भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणामागे धार्मिक श्रद्धा, सामाजिक संदेश आणि वैज्ञानिक विचार दडलेला असतो. हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस म्हणजेच गुढी पाडवा – हिंदू नववर्षाचा शुभारंभ मानला जातो. महाराष्ट्रासह…

महिला दिन विशेष : ‘स्त्री म्हणजे देवी’ – भारतीय संस्कृतीचा आत्मा आणि स्वामी विवेकानंदांचा संदेश

आज संपूर्ण जगात International Women’s Day उत्साहाने साजरा केला जातो. स्त्रीच्या कर्तृत्वाचा, तिच्या संघर्षाचा आणि तिच्या अमूल्य योगदानाचा गौरव करण्याचा हा दिवस आहे. परंतु भारतीय संस्कृतीत स्त्रीचा सन्मान हा केवळ…

देहूच्या अनंतात विलीन झालेले ‘तुका’ – भक्तीच्या आकाशातील अजरामर तारा

“आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी! सकल सांगावी विनंती माझी!!”या ओळी उच्चारून ज्यांनी मानवी जीवनाचा निरोप घेतला आणि सदेह वैकुंठाला प्रस्थान केले, ते म्हणजे महाराष्ट्राचे लाडके संत – संत तुकाराम…

🚩 भगवा आणि मराठीचा अभिमान — अस्मितेची तेजस्वी ओळख

सह्याद्रीच्या डोंगररांगांवर सूर्य उगवतो… धुक्याची चादर हलकेच सरकते… आणि किल्ल्याच्या माथ्यावर भगवा झेंडा वाऱ्याशी खेळू लागतो. त्या क्षणी तो केवळ एक झेंडा नसतो—तो असतो स्वाभिमानाची शपथ, संस्कृतीची साक्ष आणि मराठी…

💛 राधेला दिले गरम दूध… पण फोड कृष्णाच्या पायाला!

भक्ती, समर्पण आणि देव-भक्ताच्या अद्वैत नात्याची हृदयस्पर्शी कथापंढरपूर | दिनप्रभा प्रतिनिधीभक्ती म्हणजे नेमकं काय?मंदिरात जाऊन नमस्कार करणे? नामस्मरण करणे? की रोजची पूजा-अर्चा?खरी भक्ती याहून खूप मोठी असते. ती असते आत्म्याशी…

“ज्ञानहिमालयाचा तेजस्वी शिखर , भक्तिसूर्य डॉ. जयवंत महाराज बोधले”

🎉 ज्ञानहिमालयासमान व्यक्तिमत्त्व — डॉ. जयवंत महाराज बोधले 🎉विचारांची उंची हिमालयाएवढी, भक्तीची गंगा अखंड वाहणारी आणि तत्वज्ञानाचा सूर्य तेजोमय करणारे २१ व्या शतकातील ज्ञानवंत व्यक्तिमत्त्व म्हणजे आदरणीय डॉ. जयवंत महाराज…

मुंबईत डॉ. एकनाथ बोधले यांचा राज्यस्तरीय गौरव – “भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची” पुरस्कार प्रदान

🏆 वारी सेवेत उल्लेखनीय कार्य! डॉ. एकनाथ बोधले यांना राज्यस्तरीय उत्कृष्ट आरोग्य सेवा पुरस्कारपंढरपूर :महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या “भक्ती विठोबाची – सेवा आरोग्याची” या विशेष उपक्रमांतर्गत पंढरपूर तालुक्याच्या…

अहिल्या श्राप व श्रीराम उद्धार : अधर्म, मौन आणि करुणेची अमर कथा

रामायणातील अहिल्येची कथा ही केवळ एका स्त्रीच्या श्रापाची गोष्ट नसून, ती अधर्म, फसवणूक, मौनाची किंमत आणि करुणेच्या विजयाची अत्यंत खोल अर्थ सांगणारी कथा आहे. — अहिल्या कोण होती? अहिल्या ही…

“लक्ष्मणांनी सीतेचा चेहरा कधीच पाहिला नाही का?”

रामायणातील प्रत्येक प्रसंग हा केवळ कथा नसून, तो जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारा संस्कार आहे. अशाच एका सूक्ष्म पण अत्यंत गहन अर्थ असलेल्या प्रसंगातून आपल्याला आजही मोठा बोध मिळतो.जेव्हा रावण सीता…

एका वाक्यात वासनांध तरुणाला गप्प करणारी भारतीय स्त्री

“ती ओरडली नाही…शिवी दिली नाही…पण एका वाक्यात समोरच्याचं आयुष्यभराचं शिक्षण करून गेली.” भारतीय संस्कृती ही केवळ परंपरांची गोष्ट नाही, तर ती बुद्धिमत्ता, संकेत, सूचकता आणि स्वाभिमान यांचा एक समृद्ध वारसा…

You Missed