“लक्ष्मणांनी सीतेचा चेहरा कधीच पाहिला नाही का?”
रामायणातील प्रत्येक प्रसंग हा केवळ कथा नसून, तो जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारा संस्कार आहे. अशाच एका सूक्ष्म पण अत्यंत गहन अर्थ असलेल्या प्रसंगातून आपल्याला आजही मोठा बोध मिळतो.जेव्हा रावण सीता…
रामायणातील प्रत्येक प्रसंग हा केवळ कथा नसून, तो जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारा संस्कार आहे. अशाच एका सूक्ष्म पण अत्यंत गहन अर्थ असलेल्या प्रसंगातून आपल्याला आजही मोठा बोध मिळतो.जेव्हा रावण सीता…
अर्जुन–हनुमंत प्रसंगाचा बोधभारतीय पुराणकथा केवळ दंतकथा नाहीत, तर त्या मानवी स्वभावाचे सूक्ष्म दर्शन घडवणाऱ्या जीवनदर्शक शिकवणी आहेत. अशाच एका अद्भुत आणि अर्थपूर्ण प्रसंगातून अहंकार, सामर्थ्य, नम्रता आणि ईश्वरकृपेचे गूढ उलगडते—तो…
महाभारत हे केवळ एक युद्धकाव्य नाही; ते मानवी स्वभाव, सत्ता, अहंकार आणि धर्म-अधर्म यांचा आरसा आहे. या युद्धाच्या आधी घडलेली भगवान श्रीकृष्णांची शिष्टाई ही भारतीय इतिहासातील आणि संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाची…
आज माणसाचं मन अस्थिर आहे. हातात मोबाईल आहे, पण मन हातातून निसटलेलं आहे. अशा काळात संतांचे विचार हेच एकमेव औषध आहेत. ज्ञानोबा मनाची भाषा बोलतात. सगळ्या संतांनी मनावरच भाष्य केलं.…
आजच्या तणावग्रस्त समाजासाठी प्रभू श्रीरामांचे न रडण्याचे तत्त्वज्ञान(वर्तमान जीवनाशी जोडलेले संपादकीय विश्लेषण) डॉ. किरण बोधले(कथा आणि कारण – दिनप्रभा) आजचा समाज प्रचंड वेगाने धावत आहे. स्पर्धा वाढली आहे, अपेक्षा वाढल्या…
आजचा माणूस प्रचंड स्पर्धा, तणाव, अहंकार आणि अस्थिरतेत जगत आहे. यशाच्या शिखरावर पोहोचताना तो अनेकदा स्वतःलाच हरवतो. अशा काळात भगवान महादेवांचे रूप आणि त्यांचे अलंकार हे केवळ धार्मिक श्रद्धेपुरते न…