रामायण

अहिल्या श्राप व श्रीराम उद्धार : अधर्म, मौन आणि करुणेची अमर कथा

रामायणातील अहिल्येची कथा ही केवळ एका स्त्रीच्या श्रापाची गोष्ट नसून, ती अधर्म, फसवणूक, मौनाची किंमत आणि करुणेच्या विजयाची अत्यंत खोल अर्थ सांगणारी कथा आहे. — अहिल्या कोण होती? अहिल्या ही…

“लक्ष्मणांनी सीतेचा चेहरा कधीच पाहिला नाही का?”

रामायणातील प्रत्येक प्रसंग हा केवळ कथा नसून, तो जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारा संस्कार आहे. अशाच एका सूक्ष्म पण अत्यंत गहन अर्थ असलेल्या प्रसंगातून आपल्याला आजही मोठा बोध मिळतो.जेव्हा रावण सीता…

“सीता अबला नव्हती… ती धर्मयुद्धाची नियती होती!”

“सीता अबला होती, असं वाटतंय?मग रामायण अजून समजलेलं नाही…” अबलांची कथा नाही, आत्मबलाची अमरगाथारामायण आपण किती वेळा ऐकलं आहे…पण खरंच समजून घेतलं आहे का?सीतेचं अपहरण, रामाचा राग, रावणाचा अंत—ही इतकी…

रडणारा नव्हे, लढणारा राम हवा आहे आजच्या भारताला.,       

आजच्या तणावग्रस्त समाजासाठी प्रभू श्रीरामांचे न रडण्याचे तत्त्वज्ञान(वर्तमान जीवनाशी जोडलेले संपादकीय विश्लेषण) डॉ. किरण बोधले(कथा आणि कारण – दिनप्रभा) आजचा समाज प्रचंड वेगाने धावत आहे. स्पर्धा वाढली आहे, अपेक्षा वाढल्या…

📌 राजा रावण : खलनायक की महान विद्वान शिवभक्त? — एक चिंतनशील दृष्टिकोन

प्रतिनिधी | दिनप्रभा रामायणातील सर्वात वादग्रस्त आणि गूढ व्यक्तिमत्त्व म्हणजे लंकेचा राजा रावण. सामान्यतः त्याची ओळख सीतेचे अपहरण करणारा खलनायक अशीच केली जाते. मात्र रावण केवळ खलनायक होता का? की…

“जिथे त्याग बोलतो, तिथे यमही थांबतो…”

🔱 श्रद्धा, त्याग आणि गुरुभक्तीचा अद्भुत चमत्कारभागीरथी आईसाहेबांनी दिली सासऱ्याला १० वर्षांची आयुष्यदान!पंढरपूर | दिनप्रभा पोर्टल विशेषपंढरपूरच्या पांडुरंग चरणी आयुष्यभर निष्ठेने सेवा करणारे, ८० वर्षांचे एक महान वारकरी…वारी, नामस्मरण, सेवा…


“श्रीरामांचा वनवास : एकटी कैकई नव्हे, तर धर्म, वचन आणि नियतीची भूमिका”

पंढरपूर :दिनप्रभा | सांस्कृतिक / अध्यात्मिक विशेष“प्रभू श्रीरामचंद्रांच्या वनवासाला फक्त कैकईच जबाबदार होती का?” हा प्रश्न अनेकांच्या मनात कायम असतो. याच विषयावर ‘कथा आणि कारण – बाय डॉक्टर किरण’ या…

You Missed