वर्तमान व जीवनदर्शन

माणूस नावाचा बोर्ड आणि आतलं रिकामपण

आज समाजाकडे पाहिलं की एक विचित्र विसंगती जाणवते.नावं मोठी झाली आहेत, घोषणा मोठ्या झाल्या आहेत,पण माणूस मात्र छोटा होत चालला आहे.गावा-गावात श्याम दिसतो—बोलण्यात गोडवा, वेषात आकर्षण,पण कौशल्य, शिस्त आणि कर्तव्याची…

“इंद्रायणीच्या काठावर उभे स्थिर मनाने ज्ञानोबा , तुकोबा आणि अस्थिर मनाची आजची पिढी.

आज माणसाचं मन अस्थिर आहे. हातात मोबाईल आहे, पण मन हातातून निसटलेलं आहे. अशा काळात संतांचे विचार हेच एकमेव औषध आहेत. ज्ञानोबा मनाची भाषा बोलतात. सगळ्या संतांनी मनावरच भाष्य केलं.…

रडणारा नव्हे, लढणारा राम हवा आहे आजच्या भारताला.,       

आजच्या तणावग्रस्त समाजासाठी प्रभू श्रीरामांचे न रडण्याचे तत्त्वज्ञान(वर्तमान जीवनाशी जोडलेले संपादकीय विश्लेषण) डॉ. किरण बोधले(कथा आणि कारण – दिनप्रभा) आजचा समाज प्रचंड वेगाने धावत आहे. स्पर्धा वाढली आहे, अपेक्षा वाढल्या…

You Missed