#कर्मयोग #भगवद्गीता #डॉ_जयवंतमहराजबोधले

“श्रीमद्भागवत कथेतील मंगलाचरणाचे तत्त्वज्ञान”

श्रीमद्भागवत कथा ही केवळ नामसंकीर्तन नव्हे, तर त्यामध्ये चिंतन, मनन आणि तत्त्वज्ञानही दडलेले आहे. ही कथा श्रवण करताना, काही तात्त्विक तत्त्वांचे आचरण करणे अनिवार्य असते, असे मौलिक मार्गदर्शन पूजनीय श्रीगुरु…

श्रीमद्भागवत कथेच्या नियमबद्ध आचरणयुक्त श्रवणानेच मुक्तीचे द्वार उघडले जाते : हभप डॉ जयवंत महाराज बोधले.

श्रीमद्भागवत कथेचे आयोजन करण्यापूर्वी विशिष्ट प्रकारची आध्यात्मिक तयारी आवश्यक असते. या तयारीसाठी अनुबंध चतुष्टय म्हणजे अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध या चार तत्त्वांचा विचार केला जातो. या तत्त्वांचे विवेचन करताना…

श्रीमद्भागवत गंथ म्हणजे परिपूर्ण ग्रंथ होय.

श्रीमद्भागवत हा परिपूर्ण ग्रंथ आहे. तत्वज्ञानाच्या दृष्टीने यासाठी ३ गोष्टी महत्त्वाच्या आहेत . अपूर्ण, पूर्ण आणि परिपूर्ण होय . यामध्ये *अपूर्ण* म्हणजे ज्याच्याकडे ज्ञान नाही असा ; *पूर्ण* म्हणजे ज्याच्याकडे…

शतायुषी भजनानंदी म्हणजे वै.श्री डमरे आप्पा :  हभप डॉ जयवंत महाराज बोधले

*डमरे आप्पा हे नाव सद्गुरू बोधले महाराज परंपरेतील अत्यंत आदराचे नाव होय ,माणसाने आपल्या गुरू परंपरेविषयी किती निष्ठावंत असावे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे डमरे आप्पा होय* *आमचे पणजोबा वै पंढरीनाथ…

करकंब येथे सद्गुरू श्री हभप डॉ.जयवंत महाराज बोधले यांची तीन दिवसीय प्रवचनमाला..

करकंब:- प्रतिवर्षाप्रमाणे श्री सद्गुरू भजलिंग महाराज मठ करकंब येथे चंदन उटी निमित्ताने श्री सद्गुरू माणकोजी महाराज यांचे वंशज श्री.ह.भ.प.जयवंत महाराज बोधले यांच्या अमृत रसाळ वाणीतून नाम महात्म्य या विषयावर तीन…

कर्मातील फळाची आसक्ती सोडून दिली की मोक्ष प्राप्त होतो = हभप डॉ जयवंत महाराज बोधले

सोलापूर येथील श्री निर्मलकुमार फडकुले सभागृह मध्ये आयोजित त्रिदिवसीय प्रवचन मालेतील सांगतेच्या प्रवचन मध्ये हभप डॉ जयवंत महाराज बोधले यांनी ज्यांनी जीवनात कर्म करताना फळाची आसक्ती सोडून दिली तोच मोक्षाला…

You Missed