नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिम्पल आयुर्वेद मध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत पूर्वी एरंड तेल आपल्या सर्वांच्याच घरामध्ये संग्रही असायचं अगदी लहानांपासून वयस्कर व्यक्ती सर्वांनाच पंधरा दिवस महिन्यातून एकदा हे दिल जायचं याने फक्त पोट साफ होतं असा आपल्यापैकी बऱ्याच जणांचा समज आहे परंतु आयुर्वेद शास्त्रामध्ये निरोगी राहण्यासाठी तसंच अनेक आजारांवर बहुगुणी औषध म्हणून याचं वर्णन आहे म्हणूनच याला वर्धमान म्हणजेच सहज कुठेही उगवणारी गंधर्व हस्त याच्या पानांच्या आकारामुळे वातारी वातरी म्हणजे वाताचा शत्रू असणारी अशी ही वनस्पती उष्ण तीक्ष्ण असल्याने कफही कमी करते मधुर गोड गुणामुळे पित्तही विरचना वाटे जुलाबा वाटे शरीराबाहेर काढते अधूभाग दोषहर कमरेच्या खालच्या भागातील सर्व दोष दूर करणारे असे हे बहुगुणी एरंड तेल पिण्याचे शास्त्रोक्त फायदे घेण्याची योग्य पद्धत प्रमाण कारण चुकीच्या पद्धतीने घेतलं तर फायदा होण्याऐवजी आरोग्याचे नुकसान जास्त होऊ शकतं म्हणून माझ्या यू ट्यूब चॅनेल वरती
या लिंक वरती क्लिक करून व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका आणि हो चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तरी तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.
एरंड तेल पिण्याचा सर्वात पहिला फायदा म्हणजे अधोभाग दोषहर नाभीच्या खालील भागामध्ये जे दोष साठलेले आहेत त्यामुळेच जंत पचना संबंधित तक्रारी गॅसेस पोट साफ न होण्याची तक्रार असते तर हे दोष बाहेर काढले जातात म्हणजे फक्त पोट साफ होत नाही तर भेदन करून आतड्यांना चिकटलेला मलही बाहेर काढला जातो. सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते. दुसरा फायदा म्हणजे याचे सर्व गुण हे वाताच्या विरुद्ध आहेत त्यामुळेच हा वाताचा शत्रू आहे आणि आयुर्वेद शास्त्रामध्ये वाताचे 80,000 सांगितलेले आहेत त्या सर्वांवर अतिशय उपयुक्त आहे तसेच वेदना स्थापन शोथ हर म्हणजेच संधिवात आमवात रक्त वात रक्त गावट म्हणजे सांध्यांच्या ठिकाणी जी वेदना सूज आहे ती त्वरित कमी होते बाह्यप्रयोग ही म्हणजे एरंडाची पाने धुवून त्याला एरंड तेल लावून तव्यावर गरम करून जो सांधा दुखतोय तिथे बांधा शेक घ्या त्वरित आराम मिळतो. तिसरा फायदा म्हणजेच याचा सूक्ष्म गुण असल्याने स्रोतो विश्वधन करतं म्हणजेच पोट साफ करतच पण सेल्युलर लेवलला जाऊन शरीरातील प्रत्येक पेशी मध्ये जे टॉक्सिन्स विषारी घटक साठलेले आहेत ते देखील बाहेर काढून शरीराचं डिटॉक्सिफिकेशन म्हणजेच शुद्धीकरण कळतं त्यामुळेच भविष्यात हार्ट अटॅक ब्रेन स्टॉक पॅरालीसीस लिव्हर स्प्लीनचे आजार होण्याचा धोका देखील टाळता येतो.
चौथा फायदा म्हणजे दूषित पित्त विरेचन म्हणजे जुलाबा वाटे शरीराबाहेर काढलं जातं यामुळे पित्ताचे तर 40 आजार कमी होतातच शिवाय बॉडी हिट शरीरातील उष्णता देखील कमी होते. उष्णतेचे अनेक पेशंट वाढलेले आहेत ज्यामुळे शरीरात कुठेही जळजळ होणे मायग्रेन पाइल्स फिशर सारखे आजार उद्भवतात तर हे उष्णतेचे त्रासही कमी होतात आमदोश ही शरीरा बाहेर काढला जातो आम म्हणजेच आहारातील अपचित रस न पचलेला भाग आजकाल सतत अति प्रमाणात खाणं जंक फूड व्यायामाचा अभाव अपचन यामुळे शरीरात आम तयार होतो त्यामुळे जडपणा उत्साह नसणे वजन चरबी कोलेस्ट्रॉल वाढतं. पाचवा फायदा म्हणजे आम्हा सोबत विषारी घटक टॉक्सिन्स अतिरिक्त चरबी ही बाहेर काढली जाते त्यामुळे चांगल्या प्रकारे वजन कमी होऊन पोट मांड्यावरील चरबी ही कमी होते याच्या सेवनाने फॅट लॉस होतो म्हणून याच्या जोडीला तुम्ही थोडासा व्यायाम केला तर खूप छान रिझल्ट मिळतात बॉडी टोन होते शेप चांगला होतो. सहावा महत्त्वाचा फायदा म्हणजेच हे स्वच्छ सांगितलेला आहे त्वचेच्या आरोग्य व सौंदर्यासाठी ही उत्तम वांग पिंपल्स खूप कोरडी त्वचा असेल त्यामुळे सूर्यासिस अगदी कुष्ठा सारख्या आजारांमध्ये ही उपयुक्त आहे जाहिरातींना बोलून केमिकल युक्त महागडे साईड इफेक्ट असणारे कॉस्मेटिक्स वापरण्यापेक्षा हा पारंपारिक उपाय कधीही फायद्याचा ठरतो त्वचा निरोगी मऊ नितळ चमकदार होते एक स्टोनली ही लावू शकता खोबरेल तेलात थोडसं मिक्स करून केसांनाही अशाच प्रकारे लावल्यास हे सही दाट मजबूत होतात कोंडा ही कमी होतो.
