दिनप्रभा संपादकीय

अहिल्या श्राप व श्रीराम उद्धार : अधर्म, मौन आणि करुणेची अमर कथा

रामायणातील अहिल्येची कथा ही केवळ एका स्त्रीच्या श्रापाची गोष्ट नसून, ती अधर्म, फसवणूक, मौनाची किंमत आणि करुणेच्या विजयाची अत्यंत खोल अर्थ सांगणारी कथा आहे. — अहिल्या कोण होती? अहिल्या ही…

“लक्ष्मणांनी सीतेचा चेहरा कधीच पाहिला नाही का?”

रामायणातील प्रत्येक प्रसंग हा केवळ कथा नसून, तो जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारा संस्कार आहे. अशाच एका सूक्ष्म पण अत्यंत गहन अर्थ असलेल्या प्रसंगातून आपल्याला आजही मोठा बोध मिळतो.जेव्हा रावण सीता…

“सीता अबला नव्हती… ती धर्मयुद्धाची नियती होती!”

“सीता अबला होती, असं वाटतंय?मग रामायण अजून समजलेलं नाही…” अबलांची कथा नाही, आत्मबलाची अमरगाथारामायण आपण किती वेळा ऐकलं आहे…पण खरंच समजून घेतलं आहे का?सीतेचं अपहरण, रामाचा राग, रावणाचा अंत—ही इतकी…

अहंकार, नम्रता आणि श्रीकृष्णाची करुणा

अर्जुन–हनुमंत प्रसंगाचा बोधभारतीय पुराणकथा केवळ दंतकथा नाहीत, तर त्या मानवी स्वभावाचे सूक्ष्म दर्शन घडवणाऱ्या जीवनदर्शक शिकवणी आहेत. अशाच एका अद्भुत आणि अर्थपूर्ण प्रसंगातून अहंकार, सामर्थ्य, नम्रता आणि ईश्वरकृपेचे गूढ उलगडते—तो…

शांतिदूत कृष्ण आणि इतिहासावर उमटलेला अहंकाराचा शिक्का

महाभारत हे केवळ एक युद्धकाव्य नाही; ते मानवी स्वभाव, सत्ता, अहंकार आणि धर्म-अधर्म यांचा आरसा आहे. या युद्धाच्या आधी घडलेली भगवान श्रीकृष्णांची शिष्टाई ही भारतीय इतिहासातील आणि संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाची…

माणूस नावाचा बोर्ड आणि आतलं रिकामपण

आज समाजाकडे पाहिलं की एक विचित्र विसंगती जाणवते.नावं मोठी झाली आहेत, घोषणा मोठ्या झाल्या आहेत,पण माणूस मात्र छोटा होत चालला आहे.गावा-गावात श्याम दिसतो—बोलण्यात गोडवा, वेषात आकर्षण,पण कौशल्य, शिस्त आणि कर्तव्याची…

“इंद्रायणीच्या काठावर उभे स्थिर मनाने ज्ञानोबा , तुकोबा आणि अस्थिर मनाची आजची पिढी.

आज माणसाचं मन अस्थिर आहे. हातात मोबाईल आहे, पण मन हातातून निसटलेलं आहे. अशा काळात संतांचे विचार हेच एकमेव औषध आहेत. ज्ञानोबा मनाची भाषा बोलतात. सगळ्या संतांनी मनावरच भाष्य केलं.…

रडणारा नव्हे, लढणारा राम हवा आहे आजच्या भारताला.,       

आजच्या तणावग्रस्त समाजासाठी प्रभू श्रीरामांचे न रडण्याचे तत्त्वज्ञान(वर्तमान जीवनाशी जोडलेले संपादकीय विश्लेषण) डॉ. किरण बोधले(कथा आणि कारण – दिनप्रभा) आजचा समाज प्रचंड वेगाने धावत आहे. स्पर्धा वाढली आहे, अपेक्षा वाढल्या…

चिमुकल्यांच्या कलागुणांनी भारावले पंढरपूर; बालमित्र विद्यालयात पारितोषिक वितरण व ‘शेतकऱ्यांची व्यथा’ने डोळे पाणावले

पंढरपूर | प्रतिनिधी (दिनप्रभा न्यूज पोर्टल)बालमित्र पूर्व प्राथमिक विद्यालय, पंढरपूर येथे वार्षिक पारितोषिक वितरण व विविध कला गुणदर्शन कार्यक्रम अत्यंत उत्साही व आनंददायी वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास मा. डॉ.…

यशाचे चार नियम आणि शिवरायांचे शाश्वत गणित
( शेतकरी-सामान्य जीवनाशी जोडलेले संपादकीय विश्लेषण )

यशाचे चार साधे पण कठोर नियम आहेत – मागा, शोधा, ठोठावा आणि पुढे जात राहा .हे नियम ऐकायला सोपे वाटतात, पण आचरणात आणले तर आयुष्य बदलून टाकतात.👉 मागितलं नाही तर…

You Missed

Exit mobile version