धार्मिक–सामाजिक

देहूच्या अनंतात विलीन झालेले ‘तुका’ – भक्तीच्या आकाशातील अजरामर तारा

“आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी! सकल सांगावी विनंती माझी!!”या ओळी उच्चारून ज्यांनी मानवी जीवनाचा निरोप घेतला आणि सदेह वैकुंठाला प्रस्थान केले, ते म्हणजे महाराष्ट्राचे लाडके संत – संत तुकाराम…

💛 राधेला दिले गरम दूध… पण फोड कृष्णाच्या पायाला!

भक्ती, समर्पण आणि देव-भक्ताच्या अद्वैत नात्याची हृदयस्पर्शी कथापंढरपूर | दिनप्रभा प्रतिनिधीभक्ती म्हणजे नेमकं काय?मंदिरात जाऊन नमस्कार करणे? नामस्मरण करणे? की रोजची पूजा-अर्चा?खरी भक्ती याहून खूप मोठी असते. ती असते आत्म्याशी…

अहिल्या श्राप व श्रीराम उद्धार : अधर्म, मौन आणि करुणेची अमर कथा

रामायणातील अहिल्येची कथा ही केवळ एका स्त्रीच्या श्रापाची गोष्ट नसून, ती अधर्म, फसवणूक, मौनाची किंमत आणि करुणेच्या विजयाची अत्यंत खोल अर्थ सांगणारी कथा आहे. — अहिल्या कोण होती? अहिल्या ही…

“लक्ष्मणांनी सीतेचा चेहरा कधीच पाहिला नाही का?”

रामायणातील प्रत्येक प्रसंग हा केवळ कथा नसून, तो जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारा संस्कार आहे. अशाच एका सूक्ष्म पण अत्यंत गहन अर्थ असलेल्या प्रसंगातून आपल्याला आजही मोठा बोध मिळतो.जेव्हा रावण सीता…

“सीता अबला नव्हती… ती धर्मयुद्धाची नियती होती!”

“सीता अबला होती, असं वाटतंय?मग रामायण अजून समजलेलं नाही…” अबलांची कथा नाही, आत्मबलाची अमरगाथारामायण आपण किती वेळा ऐकलं आहे…पण खरंच समजून घेतलं आहे का?सीतेचं अपहरण, रामाचा राग, रावणाचा अंत—ही इतकी…

अहंकार, नम्रता आणि श्रीकृष्णाची करुणा

अर्जुन–हनुमंत प्रसंगाचा बोधभारतीय पुराणकथा केवळ दंतकथा नाहीत, तर त्या मानवी स्वभावाचे सूक्ष्म दर्शन घडवणाऱ्या जीवनदर्शक शिकवणी आहेत. अशाच एका अद्भुत आणि अर्थपूर्ण प्रसंगातून अहंकार, सामर्थ्य, नम्रता आणि ईश्वरकृपेचे गूढ उलगडते—तो…

शांतिदूत कृष्ण आणि इतिहासावर उमटलेला अहंकाराचा शिक्का

महाभारत हे केवळ एक युद्धकाव्य नाही; ते मानवी स्वभाव, सत्ता, अहंकार आणि धर्म-अधर्म यांचा आरसा आहे. या युद्धाच्या आधी घडलेली भगवान श्रीकृष्णांची शिष्टाई ही भारतीय इतिहासातील आणि संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाची…

“इंद्रायणीच्या काठावर उभे स्थिर मनाने ज्ञानोबा , तुकोबा आणि अस्थिर मनाची आजची पिढी.

आज माणसाचं मन अस्थिर आहे. हातात मोबाईल आहे, पण मन हातातून निसटलेलं आहे. अशा काळात संतांचे विचार हेच एकमेव औषध आहेत. ज्ञानोबा मनाची भाषा बोलतात. सगळ्या संतांनी मनावरच भाष्य केलं.…

You Missed

Exit mobile version