सामाजिक विचार

गुढी पाडवा : हिंदू धर्म, विज्ञान आणि प्रेरणादायी कथा सांगणारा भारतीय नववर्षाचा सण

भारतीय संस्कृतीत प्रत्येक सणामागे धार्मिक श्रद्धा, सामाजिक संदेश आणि वैज्ञानिक विचार दडलेला असतो. हिंदू पंचांगानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस म्हणजेच गुढी पाडवा – हिंदू नववर्षाचा शुभारंभ मानला जातो. महाराष्ट्रासह…

🚩 भगवा आणि मराठीचा अभिमान — अस्मितेची तेजस्वी ओळख

सह्याद्रीच्या डोंगररांगांवर सूर्य उगवतो… धुक्याची चादर हलकेच सरकते… आणि किल्ल्याच्या माथ्यावर भगवा झेंडा वाऱ्याशी खेळू लागतो. त्या क्षणी तो केवळ एक झेंडा नसतो—तो असतो स्वाभिमानाची शपथ, संस्कृतीची साक्ष आणि मराठी…

“लक्ष्मणांनी सीतेचा चेहरा कधीच पाहिला नाही का?”

रामायणातील प्रत्येक प्रसंग हा केवळ कथा नसून, तो जीवन जगण्याचा मार्ग दाखवणारा संस्कार आहे. अशाच एका सूक्ष्म पण अत्यंत गहन अर्थ असलेल्या प्रसंगातून आपल्याला आजही मोठा बोध मिळतो.जेव्हा रावण सीता…

अहंकार, नम्रता आणि श्रीकृष्णाची करुणा

अर्जुन–हनुमंत प्रसंगाचा बोधभारतीय पुराणकथा केवळ दंतकथा नाहीत, तर त्या मानवी स्वभावाचे सूक्ष्म दर्शन घडवणाऱ्या जीवनदर्शक शिकवणी आहेत. अशाच एका अद्भुत आणि अर्थपूर्ण प्रसंगातून अहंकार, सामर्थ्य, नम्रता आणि ईश्वरकृपेचे गूढ उलगडते—तो…

शांतिदूत कृष्ण आणि इतिहासावर उमटलेला अहंकाराचा शिक्का

महाभारत हे केवळ एक युद्धकाव्य नाही; ते मानवी स्वभाव, सत्ता, अहंकार आणि धर्म-अधर्म यांचा आरसा आहे. या युद्धाच्या आधी घडलेली भगवान श्रीकृष्णांची शिष्टाई ही भारतीय इतिहासातील आणि संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाची…

माणूस नावाचा बोर्ड आणि आतलं रिकामपण

आज समाजाकडे पाहिलं की एक विचित्र विसंगती जाणवते.नावं मोठी झाली आहेत, घोषणा मोठ्या झाल्या आहेत,पण माणूस मात्र छोटा होत चालला आहे.गावा-गावात श्याम दिसतो—बोलण्यात गोडवा, वेषात आकर्षण,पण कौशल्य, शिस्त आणि कर्तव्याची…

“इंद्रायणीच्या काठावर उभे स्थिर मनाने ज्ञानोबा , तुकोबा आणि अस्थिर मनाची आजची पिढी.

आज माणसाचं मन अस्थिर आहे. हातात मोबाईल आहे, पण मन हातातून निसटलेलं आहे. अशा काळात संतांचे विचार हेच एकमेव औषध आहेत. ज्ञानोबा मनाची भाषा बोलतात. सगळ्या संतांनी मनावरच भाष्य केलं.…

“पंढरपुरात हास्याचा महापूर; ‘शिकायला गेलो एक!’ या तुफान विनोदी नाटकाचा भव्य प्रयोग”

पंढरपूर :शिक्षकांच्या दैनंदिन जीवनावर आधारित, विनोद आणि सामाजिक वास्तव यांचा सुरेख संगम असलेले ‘शिकायला गेलो एक!’ हे तुफान विनोदी नाटक सोमवार, दि. ५ जानेवारी २०२६ रोजी रात्री ९.३० वाजता पंढरपूर…

रडणारा नव्हे, लढणारा राम हवा आहे आजच्या भारताला.,       

आजच्या तणावग्रस्त समाजासाठी प्रभू श्रीरामांचे न रडण्याचे तत्त्वज्ञान(वर्तमान जीवनाशी जोडलेले संपादकीय विश्लेषण) डॉ. किरण बोधले(कथा आणि कारण – दिनप्रभा) आजचा समाज प्रचंड वेगाने धावत आहे. स्पर्धा वाढली आहे, अपेक्षा वाढल्या…

You Missed

Exit mobile version