महाभारत

अहंकार, नम्रता आणि श्रीकृष्णाची करुणा

अर्जुन–हनुमंत प्रसंगाचा बोधभारतीय पुराणकथा केवळ दंतकथा नाहीत, तर त्या मानवी स्वभावाचे सूक्ष्म दर्शन घडवणाऱ्या जीवनदर्शक शिकवणी आहेत. अशाच एका अद्भुत आणि अर्थपूर्ण प्रसंगातून अहंकार, सामर्थ्य, नम्रता आणि ईश्वरकृपेचे गूढ उलगडते—तो…

शांतिदूत कृष्ण आणि इतिहासावर उमटलेला अहंकाराचा शिक्का

महाभारत हे केवळ एक युद्धकाव्य नाही; ते मानवी स्वभाव, सत्ता, अहंकार आणि धर्म-अधर्म यांचा आरसा आहे. या युद्धाच्या आधी घडलेली भगवान श्रीकृष्णांची शिष्टाई ही भारतीय इतिहासातील आणि संस्कृतीतील अत्यंत महत्त्वाची…

अहंकारच दुर्योधनाच्या मृत्यूचं खरं कारण..

पंढरपूर / प्रतिनिधी :( दिनप्रभा) ‘कथा आणि कारण’ यूट्यूब चॅनलवर डॉ. किरण बोधले यांचे परखड विश्लेषणमहाभारतातील दुर्योधनाच्या वधामागे नेमकं कोण जबाबदार, हा प्रश्न आजही अनेकांच्या मनात आहे. भीम, द्रौपदी, गांधारी…

You Missed

Exit mobile version