श्रीमद्भागवत कथेच्या नियमबद्ध आचरणयुक्त श्रवणानेच मुक्तीचे द्वार उघडले जाते : हभप डॉ जयवंत महाराज बोधले.
श्रीमद्भागवत कथेचे आयोजन करण्यापूर्वी विशिष्ट प्रकारची आध्यात्मिक तयारी आवश्यक असते. या तयारीसाठी अनुबंध चतुष्टय म्हणजे अधिकारी, विषय, प्रयोजन आणि संबंध या चार तत्त्वांचा विचार केला जातो. या तत्त्वांचे विवेचन करताना…
